श्रेयस अय्यर आता T-20 चा कर्णधार !

श्रेयस अय्यर आता T-20 चा कर्णधार ! मुंबई, दि. ६ जून २०२६. जूनमधील आयर्लंड दौरा आणि जुलैतील इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टी-२० मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात युवा प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असेल. सततच्या खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून … Read more

मराठा आरक्षणाच्या आश्वासनांची पुर्तता करा.

मराठा आरक्षणाच्या आश्वासनांची पुर्तता करा. मुंबई, दि. ४ जून २०२६. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता निर्धारीत वेळेत करण्यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय स्तरावर समन्वयाने कार्यवाही सुरु करावी. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत संवेदनशिलतेने निर्णय होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी गांभिर्याने काम करावे. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकार्यावर वेळप्रसंगी कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ. … Read more

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा..

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा.. मुंबई, दि. ३ जून – शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत तातडीने भरण्याची प्रक्रिया गतीमान करावी. तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश … Read more

ममता बॅनर्जींच्या TMC पक्षात उभी फूट..

ममता बॅनर्जींच्या TMC पक्षात उभी फूट.. कोलकाता, दि. ४ जून २०२६. ममता बॅनर्जी यांना विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर मोठा धक्का बसला असून महाराष्ट्र स्टाईल त्यांचा तृणमुल काँग्रेस पक्षात उभी फुट पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या २८ वर्षांच्या इतिहासात फूट पडून  ५८ बंडखोर आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात … Read more

‘मंत्रालय’ आता ‘एअर इंडिया’ इमारतीत !

‘मंत्रालय’ आता ‘एअर इंडिया’ इमारतीत ! मुंबई, दि. ३ जून २०२६ : मुंबईच्या नरिमन पॉईंट या व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेली ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत आता अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली. या इमारत खरेदीसाठी राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाने ‘एअर इंडिया असेट … Read more

८० लाख लाडक्या बहिणींचा विश्वासघात…

८० लाख लाडक्या बहिणींचा विश्वासघात… मुंबई, दि. ३ जून २०२६.. भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून महिना १५०० रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत महिलांची मते घेतली. आता सत्तेत आल्यानंतर या सरकारला निकष, अटी, शर्थी दिसू लागल्या आहेत. सरकारने निकष लागू करत ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. मते हवी होती … Read more

शेतकरी कर्जमाफी योजना निव्वळ धुळफेक;

शेतकरी कर्जमाफी योजना निव्वळ धुळफेक; मुंबई, दि. ३ जून २०२६.. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. या योजनेमध्ये शब्दच्छल करून नियम, अटी व शर्ती टाकून जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवलेले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा … Read more

शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची कर्जमाफी..

शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची कर्जमाफी.. मुंबई, दि. ३ जून २०२६ : राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेत कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ व प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक केल्याने, राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. ज्यांचे कर्ज … Read more

D. K. शिवकुमार यांचा ऐतिहासिक शपथविधी संपन्न..

D. K. शिवकुमार यांचा ऐतिहासिक शपथविधी संपन्न.. बंगलुरु, दि. ३ जून २०२६.. डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली, शिवकुमार यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन पदाची शपथ घेतली तर जी. परमेश्वर यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच इतर १३ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या … Read more

विधान परिषद १७ पैकी १७ जागा जिंकणार..

विधान परिषद १७ पैकी १७ जागा जिंकणार. मुंबई, दि. २९ मे २०२६ : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला … Read more