सरकारविरोधात NCP चा शेतकरी आक्रोश मोर्चा. मुंबई,दि. १ डिसेंबर :- दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आक्रोश मोर्चा…
महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा.. मुंबई, दि. १ डिसेंबर ; बिहारच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे पण सरकार मात्र निर्णय घेत नाही. सरकारने…
सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय.. रत्नागिरी, दि. ०१ डिसेंबर : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. सर्व…
धीर धरा, खचून जाऊन नका, आम्ही तुमच्या सोबत.. निफाड, दि. ३० नोव्हेंबर:- वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच…
गरिब ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका.. शहापुर, दि. ३० नोव्हें : आमचा मराठा सामाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र गरीब ओबीसी घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जावे अशी आमची…
शेतकऱ्यांना आधी मदत द्या त्यानंतर दौरे करा… मुंबई, दि. ३० नोव्हेंबर. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे…
धर्मनिरपेक्ष विचार घेऊन स्वच्छ भूमिका घेतली. कर्जत दि. ३० नोव्हेंबर – महाराष्ट्रात मजबूतीने पक्षाला उभे करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली होणारे विचार शिबीर हे देशाच्या राजकारणात झंझावात उभा…
राजकीय परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो. कर्जत दि. ३० नोव्हेंबर – राजकीय भूमिका मांडत असताना शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन आपली युती झाली आहे. राजकीय परिस्थिती…
मुंबई पोलिसांनाही कौशल्य प्रशिक्षण वर्ग.. मुंबई, दि.२९ नोव्हेंबर: मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे…
जितके नुकसान झाले तेवढी मदत करा ! नाशिक, दि. २९ नोव्हेंबर: मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा…