‘होम क्वारंटाइन’ असताना काय काळजी घ्यावी?

 गृह विलगीकरण कसे करतात ! कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा अति सौम्य लक्षणे असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या तपासाअंती रूग्णांवर जिल्ह्यामध्ये आता गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. ते उपचार काय आणि कसे असणार आहेत. याबद्दल जनतेत संभ्रम होऊ नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी पुस्तिका ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे,आज ती QR … Read more

दुकानांवर मराठी पाट्या नसतील तर कारवाई!

शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरातील त्रुटी तात्काळ दूर करा. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश मुंबह दि. 5 ऑगस्ट उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तात्काळ दूर करा, असे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात संबंधित विभागाची … Read more

निलंगेकर यांना महसूलमंत्री थोरातांची श्रद्धांजली!

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात मुंबई, दि . ५ ऑगस्ट २०२० काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

असे असेल अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर!

मुंबई, दि 5 ऑगस्ट अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर असावे हे करोडो लोकांचे स्वप्न आता पूर्ण होत असून 5 ऑगस्ट ला मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या मंदिरासाठी लागणारे दगड, खांब बनवण्याचे काम अयोध्येतील कार्यशाळेत अनेक वर्षांपासून सुरू आहे. या भव्य दिव्य मंदिराचा आराखडा सोमपुरा या वास्तूविशारद यांनी बनवला आहे. याच सोमपुरा यांच्या वडीलांनी सोमनाथ मंदिराचा … Read more

आदित्य ठाकरेंच्या समर्थनसाठी युवा नेते मैदानात!

काही अतृप्त आत्मे सोडले तर आदित्य ठाकरेंवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपला चिमटा. मुंबई :- 5 ऑगस्ट आदित्यजींना मी गेल्या काही दिवसांपासून ओळखतो. ते अत्यंत नम्र, प्रामाणिक व पाय जमिनीवर असलेले व धोरणी राजकारणी आहेत. वस्तुस्थिती लक्षात न घेता एखाद्यावर आरोप करणं खूप सोपी गोष्ट आहे. आदित्यजी, काही अतृप्त आत्मे सोडले, … Read more

आपल्या रामाचा वनवास अखेर संपला!

मुंबई, दि.4 ऑगस्ट अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले जावे यासाठी 500 वर्षांपासून लढा सुरू होता या लढ्याला यश आले असून हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात असून बुधवारी 5 ऑगस्टला या मंदिराचे भूमिपूजन होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अखेर आपल्या रामाचा वनवास संपला,  असे म्हटले आहे. राज … Read more

कोरोनामुक्त जवानांना राखी बांधून डिस्चार्ज!

राखी बांधून जवानांना दवाखान्यातून डिस्चार्ज जिल्हा सामान्य रूग्णालयातील नर्सेसकडून जवानांना भावनिक आधार. गडचिरोली : जिल्हयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 62 सुरक्षा रक्षकांनी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांचा आदर करत त्यांच्याकडून राखी बांधून घेत डीस्चार्ज घेतला. घरापासून कोसो दूर असलेल्या जवानांना भावनिक आधार देत राखी बांधण्याची संकल्पना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मांडली. त्यानंतर जवानांशी चर्चा … Read more

पंढरपुरात 7 ते 13 ऑगस्ट पूर्ण लाॅकडाऊन!

पंढरपूर, दि.4: ऑगस्ट कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर आणि शेजारील काही गावांमध्ये 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2020 दरम्यान पूर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. ‘पंढरपूर शहरातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी पूर्ण संचारबंदी केली जावी, अशी मागणी होत होती यानुसार 7 ते 13 ऑगस्ट … Read more

एसटी’ला ५५० कोटींचा निधी, पगाराची चिंता तर मिटली!

मुंबई दि. ४ ऑगस्ट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.यामुळे एस टी कर्मचा-यांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना काळात एस टी कर्मचा-यांच्या पगार वेळेवर होत नव्हता. एकीकडे एसटी वाहतूक बंद , उत्पन्न नाही , कर्मचा-यांचा पगार देण्यास पैसे नाहीत अशी अवस्था महामंडळाची … Read more

…… ही तर कोकणी माणसाची फसवणूक!

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं. ही तर चाकरमान्यांची फसवणूक – आशिष शेलार मुंबई, दि. 4 ऑगस्ट 2020 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर … Read more