दूध भेसळ रोखण्यासाठी आता मंत्रीच मैदानात!

प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश – पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांचे निर्देश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे क्षेत्रीय पातळीवर जाऊन दुधाचे नमुने तपासणार दुधातील भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कठोर कारवाई करणार मुंबई दि. 13 ऑगस्ट  राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध … Read more

अभिनंदन, महाराष्ट्र पोलीस !

महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक. नवी दिल्ली, दि. 13 ऑगस्ट  उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष २०२० साठीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली. … Read more

“आशुडा….” पत्नी मयुरी देशमुखची भावनिक पोस्ट!

मुंबई, दि. 12 ऑगस्ट मराठमोळा उगवता तारा आशुतोष भाकरेच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. नैराश्येतून त्याने हे पाऊल उचलले असले तरी त्याचे हे जायचे वय नव्हते. आशुतोष व मयुरी यांचे करिअर आता कुठे बहरत होते. दोघांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्न केले होते. संसार आणि करिअरमध्ये खूप काही करायच्या आतच आशुतोष सर्वांना सोडून गेला. 11 … Read more

राज्य मराठी विकास संस्था काय काम करते ?

राज्य मराठी विकास संस्थेच्या उपक्रमांचा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा मुंबई, दि.१२ ऑगस्ट  राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्य मराठी विकास संस्थेचे विविध प्रकल्प व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अल्पावधीतच महाविद्यालयीन विद्यार्थी विश्वात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारी … Read more

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ!

मुंबई, दि. 12 ऑगस्ट मार्ड डाॅक्टरांसाठी गूड न्यूज आहे..राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व 3 दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले. यामुळे 29 कोटी 67 … Read more

कोरोना टेस्टचे दर आणखी 300 रुपयांनी कमी!

तिसऱ्यांदा दरांमध्ये सुधारणा; प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात. मुंबई, दि.१२: राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना … Read more

मोदींचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ!  

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२० अर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरमहा थेट रक्कम देणे गरजेचे होते. सरकारने जर थेट आर्थिक मदत केली असती तर अर्थव्यवस्था मंदावली नसती. या परिस्थितीला मोदीच जबाबदार असून त्यांचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ … Read more

ती सध्या (सुष्मिता सेन) काय करते ?

मुंबई, दि. १२ ऑगस्ट सुष्मिता सेन म्हटले की डोळ्यासमोर येते ती विश्वसुंदरीचा किताब पटकावलेली, मैं हूँ ना मधली मॅडम, बीबी नंतर वन मध्ये सलमानला मेरा बच्चा म्हणून गालगुच्चे घेणारी. सुष्मिताने आपल्या अदांनी करोडो चाहत्यांना घायाळ केले. फिटनेसच्या बाबतीत तर ती फारच चौकस असून बॉलिवूडमधील फीट सेलिब्रिटींपैकी ती एक आहे. ‘सिर्फ तुम’ ‘फिलहाल’ मैने प्यार क्यूँ … Read more

… तर आधी केंद्रातील सरकार पडेल !

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र. मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२० अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येवरुन सुरू असलेली चिखलफेक थांबलेली नाही. सुशांतचा मुद्दा करुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी काही मंडळींनी सुरु केलेली आहे. परंतु अशा प्रकरणांमुळे सरकारे अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील मोदी सरकार पडेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. … Read more

मार्की मांगली – २ कोळसा खाण लिलावातून वगळा!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय मंत्र्यांना विनंती. मुंबई, दि. १२ ऑगस्ट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेले वन्यजीव यांचे खूप … Read more