TVK मजबूत तर AIADMK ला फुटीचे ग्रहण.

TVK मजबूत तर AIADMK ला फुटीचे ग्रहण. चेन्नई, दि. २७ मे २०२६.. तामिळनाडूत आता चार नाही तर २६ जागांवर पोटनिवडणुका होऊ शकतात. स्व. जयललिता यांचा AIADMK पक्ष उभी फुट पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, विरोधी पक्षाच्या विकेट्स पडत आहेत. AIADMK पक्षाच्या आणखी एका बंडखोर आमदाराने राजीनामा दिला असून आतापर्यंत AIADMK … Read more

कर्नाटकात काँग्रेस पक्ष भाकरी फिरवणार !

कर्नाटकात काँग्रेस पक्ष भाकरी फिरवणार ! बंगळूरु, दि. २७ मे २०२६.. कर्नाटक एका मोठ्या राजकीय स्थित्यंतराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत असून राज्यात नेतृत्वबदलासाठी काँग्रेसच्या हाय कमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निर्देश दिल्याचे समजते. मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री पद सोडण्याचे निर्देश दिल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अध्यक्ष … Read more

पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्या.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्या. मुंबई, दि. २६ मे. महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला … Read more

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्या.

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्या. नाशिक, दि. २६ मे २०२६.. कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, … Read more

पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी वाढणार..

पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी वाढणार.. नवी दिल्ली, दि. २६ मे २०२६. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीनंतर सुरू असलेली राजकीय चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई मानव’ (Inflation Man) असे संबोधले आहे. त्यांनी असा दावा … Read more

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; 

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; मुंबई, दि. २३ मे २६:- गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली … Read more

आपत्ती व्यवस्थापनासाठी आता AI …

आपत्ती व्यवस्थापनासाठी आता AI … मुंबई, दि.२३ मे २६ : राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले. … Read more

देवेंद्र फडणवीसच ‘रिजेक्टेड माल’! 

देवेंद्र फडणवीसच ‘रिजेक्टेड माल’! मुंबई, दि. २३ मे २०२६.. देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांना “रिजेक्टेड माल” म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसदीय लोकशाही संदर्भात आपली बौद्धिक दिवाळखोरी दर्शवत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेत पुढे म्हणाले की, देशातील जनता सरकार … Read more

CM, खोटं बोलू नका, पेट्रोल डिझेल द्या !

CM, खोटं बोलू नका, पेट्रोल डिझेल द्या ! चंद्रपूर, दि. २३ मे २६; मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले आहे असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी … Read more

चंद्रपुरातील वाघाच्या हल्ल्यात ४ महिला ठार..

चंद्रपुरातील वाघाच्या हल्ल्यात ४ महिला ठार.. मुंबई, दि.२३ मे २६ : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था उभी करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे … Read more