अजित पवार-अतिवृष्टी-जनावरे-मुसळधार पाऊस-वर्धा-विदर्भ-विरोधी पक्षनेते-शेतकरी-शेती
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका..
- July 29, 2022
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.. वर्धा, दि. २९ जुलै :– आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला आहे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
भाजपाप्रणित सरकार १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाविना.
- July 14, 2022
भाजपाप्रणित सरकार १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाविना. मुंबई, दि. १४ जुलै : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री...
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
- July 30, 2021
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान मुंबई, दि. ३० जुलै : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
राज्यातील आपत्तीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- July 23, 2021
राज्यातील आपत्तीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. दुर्घटना टाळण्यासाठी रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. मुंबई, दि, 23 जुलै : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
ओला दुष्काळ जाहिर करा !
- October 16, 2020
मुंबई दि. 16 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली या त्या भागातील शेतक-यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना...
तेलंगण व आंध्रातही पावसाचे धुमशान,३० ठार!
- October 15, 2020
हैदराबाद, १५ ऑक्टोबर: परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात धुमाकुळ घालणाऱ्या या पावसाचा जोरदार तडाखा तेलंगण व आंध्र प्रदेशालही बसला आहे. या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
अतिवृष्टी: महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत करा!
- August 10, 2020
पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा. मुंबई, दिनांक १०: ऑगस्ट महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक...
मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत,मुंबई ठाण्यात रेड अलर्ट!
- August 4, 2020
मुंबई, दि. 4 ऑगस्ट मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल व रस्ते वाहतूकही कोलमडली असून पुढील 48 तासात...