आपला योध्दा लढाईत नक्की जिंकेल !

आपला योध्दा लढाईत नक्की जिंकेल ! मुंबई, दि.12 डिसेंबर: देशात वैचारिक लढाई उभारण्याची गरज असून आपला योध्दा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात पवारांच्या नेतृत्वाखाली जर सरकार बनत असेल तर देशातही पवारांच्या विचारांचे सरकार निर्माण होईल. पवार यांच्यामुळे माझी ओळख देशात … Read more

शरद पवार या चंद्राच्या चांदण्याने कित्येक आयुष्य प्रकाशमान करून टाकली

शरद पवार या चंद्राच्या चांदण्याने कित्येक आयुष्य प्रकाशमान करून टाकली. मुंबई, दि. 12 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाखाली शरद पवार यांनी हे कुटुंब तयार केले आहे.भावनांच्या धाग्याने हा परिवार त्यांनी गुंफला आहे. शरद पवार या चंद्राच्या चांदण्याने कित्येक आयुष्य प्रकाशमान करून टाकले आहे अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले. अनेक जण म्हणतात … Read more

आरक्षणावर MIM चे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते?

आरक्षणावर MIM चे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते? काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लीमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले. मुंबई, दि. १२ डिसेंबर : काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हाय कोर्टानेही मान्यता दिली होती परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची … Read more

पराभव दिसू लागल्यानेच चंद्रशेखर बावनकुळे बावचळले !

पराभव दिसू लागल्यानेच चंद्रशेखर बावनकुळे बावचळले ! नागपूर, दि. १२ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळेंना नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने ते बावचळले आहेत. यातूनच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागण्याएवढी आपली उंची नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते … Read more

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २०२४ साली दिल्लीतही चमत्कार होईल !

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २०२४ साली दिल्लीतही चमत्कार होईल ! नाशिक, दि.१२ डिसेंबर: शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा जो चमत्कार झाला तसाच चमत्कार २०२४ साली दिल्लीत होईल. त्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना … Read more

मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा एमआयएमचा इशारा

    मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा एमआयएमचा इशारा.. मुंबई, दि. १२ डिसेंबर महाविकास आघाडीने सत्तेत आल्यापासून दोन वर्षात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लिमांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मते दिली मात्र सत्तेसाठी बाबरी मशीद पाडण्याचे समर्थन करणार्‍या शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असा हल्ला करत मुस्लिम आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा एमआयएमचे अध्यक्ष … Read more

‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी लसीकरण वाढवा

‘ओमायक्रॉन’वर मात करण्यासाठी लसीकरण वाढवा.. लातूर, दि. 12 डिसेंबर : नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण करून घ्या. पहिला डोस 75 टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल मास्क वापरावा तसेच 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, … Read more

आता सोयाबीन उत्पादक शेतक-याला चांगला भाव मिळेल

आता सोयाबीन उत्पादक शेतक-याला चांगला भाव मिळेल. मुंबई, दि. 11 डिसेंबर : देशांतर्गत बाजारपेठेत मुबलक सोया पेंड शिल्लक असल्याने यावर्षी सोयाबीन पेंड आयात न करण्याचा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे, असेही पाशा पटेल यांनी नमूद केले. पटेल यांनी सांगितले की, कुक्कुटपालन व्यावसायिक सोयाबीन पेंडीची … Read more

शरद पवार इनस्पायर फेलोशीपमध्ये गुणवंतांचा सन्मान

कर्तृत्ववान नव्या पिढीला सन्मानित करण्याची संधी मिळेल शरद पवार इनस्पायर फेलोशीपमध्ये गुणवंतांचा सन्मान. मुंबई, दि. ११ डिसेंबर : जवाहरलाल नेहरू हे आधुनिकता, वैज्ञानिकता, साहित्य या सगळ्यांचे पुरस्कर्ते होते. या गोष्टींना त्यांनी सातत्याने प्रोत्साहित केले होते. त्यांच्या नावाने चालणार्‍या संस्थेमधून या उपक्रमाची सुरुवात होतेय त्यामुळे हे काम इथे थांबणार नाही. या कामाच्या पाठी जी टीम आहे … Read more

आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया !

आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया ! अमित ठाकरेंच्या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला महाप्रचंड प्रतिसाद. मुंबई, दि. 11 डिसेंबर : गेली २५ वर्षं जे सत्तेत आहेत, ते साधे समुद्र किनारे स्वच्छ करू शकले नाहीत. दुर्दैवाने, असं काही करण्याची इच्छशक्तीच त्यांच्याकडे नाही. म्हणूनच माझं आता लोकांनाच आवाहन आहे की, आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच … Read more