------

---

माॅल उघडता मग मंदीराबाबतच उदासिनता काॽ

By Xtralarge News

- August 28, 2020

राज्यात शनिवारी भाजपाच्या वतीने आंदोलन लोणी, दि.२८ ऑगस्ट: राज्यात मंत्रालय ते माॅल सुरू करण्यासाठी सरकार निर्णय घेते मग मंदीर सुरू करण्यातच दिरंगाई का ॽ असा...

---

बाप्पा, या ‘बिघाडी’ सरकारला सुबुद्धी दे!

By Xtralarge News

- August 22, 2020

लोणी, (नगर) दि. २२  ऑगस्ट.. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता.परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा...

---

‘मातोश्री’ला पत्र पाठवुन महादूध आंदोलनाचा प्रारंभ!

By Xtralarge News

- August 18, 2020

लोणी दि.१८ ऑगस्ट. निष्‍क्रीय आणि निद्रीस्‍त महाविकास आ‍घाडी सरकारमुळे राज्‍यातील शेतक-यांवर ‘मागण्‍यांचा पोळा’ साजरा करण्‍याची वेळ आली असल्‍याचा आरोप माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी करुन...

--

संजय राऊत डाॅक्टरांची माफी मागा….

By Xtralarge News

- August 18, 2020

लोणी दि.१८ ऑगस्ट.. आपला जिव धोक्‍यात घालून कोरोना संकटात सेवा देणा-या डॉक्‍टरांच्‍या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह असुन, याबद्दल त्‍यांनी...

----

दूध प्रश्नावर ‘जाणते राजे’बोलत का नाहीतॽ

By Xtralarge News

- August 15, 2020

संगमनेर दि. १५ ऑगस्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना आघाडी सरकारमध्ये सहभागी असेलेले ‘जाणते राजे’ आणि शेतकर्यांंचे ‘कैवारी’ बोलत का नाहीतॽ असा...

---

दूध उत्‍पादकांना हमीभाव देण्‍याचे काय झाले ?

By Xtralarge News

- July 30, 2020

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे 1 ऑगस्टला एल्गार आंदोलन. राहाता, दि ३० जुलै राज्‍यातील दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांकडे जाणीवपुर्वक केलेल्‍या दुर्लक्षाचा निषेध म्‍हणून महाविकास आघाडी सरकारच्‍या...

----

दुधाला हमीभाव व अनुदान देण्यास काही मंत्र्यांचाच विरोध !

By Xtralarge News

- July 25, 2020

संगमनेर दि.२५ प्रतिनिधी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध आहे.हमीभावासाठी दूध उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्यांची दखल घेवून दूध संघानी आपल्या नफ्यातून दूध...

--

इंदूरीकर महाराजांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे !

By Xtralarge News

- July 25, 2020

संगमनेर दि.२५ प्रतिनिधी प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती,पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील.परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने,...