Main Story

Editor’s Picks

Trending Story

महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्या!

भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा. मुंबई, दि. २० ऑक्टोबर २०२०: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट...

महिला लोकल प्रवासात रेल्वे व भाजपाचाच आडमुठेपणा!

मुंबई, दि. २० ऑक्टोबर  २०२०: मुंबईतील महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने देऊनही रेल्वे व्यवस्थापनाकडून केला जात असलेला वेळकाढूपणा...

तुळजाभवानीची रथालंकार पूजा!

तुळजापूर, दि. २० ऑक्टोबर: शारदीय नवरात्रोत्सवातील चौथ्या माळेनिमित्त मंगळवारी तुळजाभवानीला रथालंकार पूजा मांडण्यात आली. पहाटे तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाले. त्यानंतर...

राहुल गांधी यांनी शब्द पाळला !

वायनाड, दि. 20 ऑक्टोबर: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी हे नेहमीच गरिब, वंचित, संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जातात. गरीबांना मदतीचा...

मुंबईच्या डबेवाल्यांना सायकल वाटप !

मुंबई, दि. 20 ऑक्टोबर  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. श्री...

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही.

मुंबई, दि.19  ऑक्टोबर : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंजाबमधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. असे असले तरी...

पंचनामे तात्काळ करुन प्रस्ताव पाठवा!

सोलापूर, दि. 19  ऑक्टोबर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ...

वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस नाईक विद्या कोळेकर.

पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना मैदान तयार करुन देण्यासाठी दिले भरीव योगदान. सोलापूर , दि. 19 ऑक्टोबर  :...

नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करा!

लातूर, दि. 19 ऑक्टोबर  : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे...

शेतीच्या बांधावरून राजकीय’थिल्लरपणा’!

सोलापूर, दि. 19 ऑक्टोबर: राज्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  सोमवारी मुख्यमंत्री उद्धव...