,,,

---

शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

By Xtralarge News

October 5, 2025

शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे राज्यभर आंदोलन. मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२५ ; अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून...

---

अमित शाह रविवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर..

By Xtralarge News

October 3, 2025

अमित शाह रविवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर.. शिर्डी, दि. ३ ऑक्टोबर २५ ; केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अतिम शहा रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर...

-

‘आपली ST’ ॲप द्वारे ST चा ठावठिकाणा कळणार.

By Xtralarge News

October 3, 2025

‘आपली ST’ ॲप द्वारे ST चा ठावठिकाणा कळणार. मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २५ ; बस थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी...

---

राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ करा.

By Xtralarge News

October 2, 2025

राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ करा. मुंबई, दि. २ ऑक्टोबर २५ ; काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी...

-

दिवाळी साठीची ST ची १० टक्के भाडेवाढ रद्द ..

By Xtralarge News

October 2, 2025

दिवाळी साठीची ST ची १० टक्के भाडेवाढ रद्द .. मुंबई, दि.२ ऑक्टोबर : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के...

--

RSS च्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा धिक्कार..

By Xtralarge News

October 2, 2025

RSS च्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा धिक्कार.. नागपूर,  दि. १ ऑक्टोबर : भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक...

---

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही..

By Xtralarge News

October 2, 2025

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.. मुंबई दि. २ ऑक्टोबर २५ ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पूरस्थितीमुळे फार मोठे अस्मानी संकट कोसळले आहे. त्यांच्या जमिनी, शेती घरे...

--

महात्मा गांधींना शरण जाणे हा RSS चा वैचारिक पराभव: 

By Xtralarge News

September 30, 2025

महात्मा गांधींना शरण जाणे हा RSS चा वैचारिक पराभव: नागपूर, दि. ३० सप्टेंबर २०२५ ; महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण...

---

शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच सर्वे/पंचनामे का ?

By Xtralarge News

September 30, 2025

शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच सर्वे/पंचनामे का ? ‎मुंबई, दि ३० सप्टेंबर २५ ; महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला...

-

‘जायकवाडी’तून विसर्ग; 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले.

By Xtralarge News

September 29, 2025

‘जायकवाडी’तून विसर्ग; 10 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. मुंबई,  दि. २९ सप्टेंबर २५ ; जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात...