शेतीच्या बांधावरून राजकीय’थिल्लरपणा’!
सोलापूर, दि. 19 ऑक्टोबर: राज्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव...
सोलापूर, दि. 19 ऑक्टोबर: राज्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई, दि. 19 ऑक्टोबर: मुंबईतील लोकल सेवेबाबत केंद्र सरकार राजकारण करत आहे.महिलांसाठी लोकल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असताना ती...
मुंबई दि. १९ ऑक्टोबर: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही त्यामुळे...
बारामती, दि. १९ ऑक्टोबर: अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री,...
नवी दिल्ली, दि. 18 ऑक्टोबर: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या...
मुंबई, दि. १८ ऑक्टोबर: मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून...
मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२०: सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा अपमान...
मुंबई, दि. १७ ऑक्टोबर: कोरोनाच्या चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आरटी-पीसीआर च्या किट्स वापरण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय विषाणू...
मुंबई, दि. 17 ऑक्टोबर: कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव...
पाटणा, दि. १७ ऑक्टोबर : परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले असून नदी-नाल्यांना महापूर आला आहे. राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला...