------

-

अर्णबवरील कारवाई म्हणजे नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली.

By Xtralarge News

- November 4, 2020

फडणवीस सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दोन वर्ष का दाबले ? भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या अर्णबवरील कारवाईमुळेच भाजपचे आकांडताडंव. नाईक कुटुंबाला धमकावून प्रकरण दडपणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर...