--------

--

‘स्वाभिमानी’मुळे ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल जाहीर..

By Xtralarge News

- November 24, 2025

‘स्वाभिमानी’मुळे ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल जाहीर.. कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर; कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या...

--

३७५१ रूपये टन पहिली उचल द्या नाहीतर…

By Xtralarge News

- November 3, 2025

३७५१ रूपये टन पहिली उचल द्या नाहीतर… बेळगांव, दि. ३ नोव्हेंबर २०२५; कोल्हापूर व सांगली जिल्ह्याबरोबर कर्नाटक सीमा भागातील ऊस उत्पादक शेतक-यांना ३७५१ रूपयाची पहिली...

--

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला

By Xtralarge News

- September 27, 2021

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला ‘भारतबंद’ मध्ये काँग्रेसचा सक्रीय सहभाग मुंबई, दि. २७ सप्टेंबर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला...

---

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीचा रास्तारोको.

By Xtralarge News

- November 5, 2020

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे. कोल्हापूर, दि. ५ नोव्हेंबर: केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसही या कायद्याविरोधात आंदोलनात...

----

कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!

By Xtralarge News

- October 6, 2020

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी...