अदानी-काँग्रेस-कुर्ला-धारावी-नरेंद्र मोदी-भाजपा-मदर डेअरी-मोदानी-वर्षा गायकवाड
मोदानीच्या महाजमीन घोटाळ्याविरुद्ध संसद व संसदेबाहेरही लढू.
- June 14, 2024
मुंबई, दि. १४ जून; मुंबईमध्ये मोदानी अँड कंपनीचा महाजमीन घोटाळा जोमात सुरू आहे. मुंबईकरांच्या हक्काच्या मोक्याच्या सार्वजनिक जागा नाममात्र दरावर प्रस्थापित नियमांना आणि प्रक्रियेला बगल...
धारावीकरांची एकजूट तोडण्यासाठी मोदानी कंपनीचा नवा डाव..
- May 31, 2024
मुंबई, दि. ३१ मे : धारावीकरांच्या एकजुटीला घाबरून मोदानी अँड कंपनीने ही एकजूट तोडण्यासाठी नवा डाव आखला आहे. खोटा प्रचार, दहशत आणि पैशांचा काही उपयोग...
मुंबईची लूट थांबवण्यासाठी ‘इंडिया’ला बहुमताने विजयी करा.
- May 18, 2024
मुंबई, दि. १८ मे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी जनतेशी संवाद...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
डाॅ. आंबेडकरांनी बनवलेली राज्यघटना सह्यादी पर्वतासारखी अभेद्य.
- May 17, 2024
मुंबई दि.१७ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाची राज्यघटना बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून वारंवार करण्यात येत असून समाजात दुही माजविण्याचे काम त्यांच्याकडून...
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा जीआर रद्द करणार..
- May 16, 2024
मुंबई, दि. १६ मे – राज्यात भाजपचे सरकार असताना मोदीं कधी फारसे महाराष्ट्रात आले नाही. राज्यात रोजगार मिळावा म्हणुन काहीच प्रयत्न केले नाही. उलट राज्यातील...
उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले?
- May 15, 2024
मुंबई, ता. १५ मे: निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी...
भाजपा सरकारने अदानींसाठी धोरण बदलले..
- May 11, 2024
मुंबई, दि. ११ मे : मोदी सरकारने १० वर्षात सामान्य जनतेसाठी काहीही काम केले नाही पण अदानीसाठी काम केले. रेल्वे, विमानतळ, बंदरे, मोक्याच्या जमिनी त्यांना...
मुंबईच्या विकासात काँग्रेस सरकारचे मोठे योगदान..
- May 8, 2024
मुंबई, दि. ८ मे : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचा नावलौकिक आहे परंतु मागील १० वर्षात मुंबईच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम...
भाजपाची दादागिरी सहन करणार नाही..
- April 21, 2024
मुंबई, दि. २१ एप्रिल; केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियुष गोयल यांनी कोळी व आगरी समाजाचा अपमान केल्याबदद्ल मुंबई काँग्रेसच्या...
साऊथ में साफ, नॉर्थ में हाफ, कहाँ से आयेगा ४०० पार?
- April 18, 2024
मुंबई, दि. १८ एप्रिल: लोकसभेची ही लढाई देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, लोकशाही व देशाचे संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. भारतीय जनता पक्ष महत्वाच्या प्रश्नांना...