-------

--

जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प!

By Xtralarge News

- March 10, 2025

जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प! मुंबई दि. १० मार्च २५; महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही...

--

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

By Xtralarge News

- March 3, 2025

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन. मुंबई, दि. ३ मार्च २०२५; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आंदोलन...

--

केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया !

By Xtralarge News

- February 1, 2025

केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया ! मुंबई, दि. १ फेब्रुवारी २०२५ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत...

--

सरकारला अधिवेशनात जाब विचारु.

By Xtralarge News

- December 15, 2024

सरकारला अधिवेशनात जाब विचारु. नागपूर, दि. १५ डिसेंबर ; नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील...

---

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

By Xtralarge News

- November 15, 2024

  सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नांदेड, दि १५ नोव्हेंबर ; महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी...

----

मोदींनी एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?

By Xtralarge News

- November 12, 2024

मोदींनी एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?   गोंदिया, दि. १२ नोव्हेंबर ; शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत...

--

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: 

By Xtralarge News

- July 24, 2024

मुंबई, दि. २४ जुलै; राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग...

---

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या..

By Xtralarge News

- July 11, 2024

मुंबई दि. ११ जुलै :- केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गँरेंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी...

--

जनतेचा विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसूत्री !

By Xtralarge News

- July 2, 2024

मुंबई, दि. २ जुलै :- सर्वसामान्यांच्या मनातील सरकारच्या वाटचालीला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून, राज्यातील जनतेचा विचार, विकास आणि विश्वास हीच आमच्या सरकारच्या वाटचालीच्या यशाची...

--

बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प: 

By Xtralarge News

- June 28, 2024

मुंबई, दि. २८ जून; राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस...