------

---

शेतकरी मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला वेळेतच पाठवला.

By Xtralarge News

- December 4, 2025

शेतकरी मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला वेळेतच पाठवला मुंबई दि. ४ डिसेंबर २५ : अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या मदतीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवला नाही असे भाजपा सरकारचेच केंद्रीय...

---

शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही !

By Xtralarge News

- December 3, 2025

शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही ! नवी दिल्ली, दि. ३ डिसेंबर २५ ; महाराष्ट्रात मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांना अजून मदत मिळालेली...

---

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ₹११ हजार कोटी..

By Xtralarge News

- October 28, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ₹११ हजार कोटी.. मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात...

---

शेतकरी संकटात असताना दिवाळी कशी साजरी करणार.

By Xtralarge News

- October 19, 2025

शेतकरी संकटात असताना दिवाळी कशी साजरी करणार.. बारामती दि. १७ ऑक्टोंबर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक...

----

PM मोदींनी अतिवृष्टी व पुराबाबत चकार शब्द काढला नाही: 

By Xtralarge News

- October 9, 2025

PM मोदींनी अतिवृष्टी व पुराबाबत चकार शब्द काढला नाही: मुंबई दि. ९ ऑक्टोबर , महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

---

अमित शाह महाराष्ट्रात येऊनही शेतक-यांच्या मदतीवर गप्पच!

By Xtralarge News

- October 5, 2025

अमित शाह महाराष्ट्रात येऊनही शेतक-यांच्या मदतीवर गप्पच! नागपूर, दि, ५ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती...

---

शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

By Xtralarge News

- October 5, 2025

शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे राज्यभर आंदोलन. मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२५ ; अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून...

--

तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा..

By Xtralarge News

- September 29, 2025

तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा.. मुंबई, दि. २९ सप्टेंबर:- राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे...

--

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या.

By Xtralarge News

- September 29, 2025

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या. नागपूर, दि.२९ सप्टेंबर २५: राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय...

---

नुकसानग्रस्त महाराष्ट्राकडे पंतप्रधान का फिरकले नाहीत?

By Xtralarge News

- September 27, 2025

नुकसानग्रस्त महाराष्ट्राकडे पंतप्रधान का फिरकले नाहीत? पुणे दि. २७ सप्टेंबर २०२५; महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान...