अतिवृष्टी-अधिवेशन-थोरात-नुकसान भरपाई-पिक विमा-शेतकरी
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे:
- December 21, 2022
शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे: नागपूर, दि. २१ डिसेंबर : शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारच्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढा देणार:
- November 22, 2022
शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढा देणार: शेगाव, जि. बुलढाणा दि. २२ नोव्हेंबर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई
- November 3, 2022
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई…. मुंबई, दि. 3 नोव्हेंबर : धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गेली दोन वर्षे दिलेल्या लढ्याला यश...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत
- November 2, 2022
ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत… मुंबई, दि. 2 नोव्हेंबर : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर...
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेली नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी द्या
- October 24, 2022
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेली नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी द्या ! मुंबई, दि. 24 ऑक्टोबर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने तसेच येणारा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ चे काय झाले ?
- September 20, 2022
‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ चे काय झाले ? यवतमाळ, दि. २० सप्टेंबर – राज्यात शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत ही विघातक परिस्थिती आहे. राज्याला शेतकरी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीच मदत नाही
- September 19, 2022
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीच मदत नाही यवतमाळ, दि. 19 सप्टेंबर: – अतिवृष्टी व वर्धा नदीच्या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे जमीन खरडून गेल्याने बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीच...
एकाही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये !
- September 18, 2022
एकाही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये ! नाशिक, दि.१८ सप्टेंबर :- नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव, खेडलेझुंगे सह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 98 कोटी रुपये
- September 14, 2022
गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 98 कोटी रुपये…. मुंबई, दि.14 सप्टेंबर : राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३५०० कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द
- September 10, 2022
अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३५०० कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द.. मुंबई, दि. १० सप्टेंबर; जून, जुलै, ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान...