-----

--

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे: 

By Xtralarge News

- December 21, 2022

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे: नागपूर, दि. २१ डिसेंबर : शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारच्या...

--

शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढा देणार:

By Xtralarge News

- November 22, 2022

शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढा देणार: शेगाव, जि. बुलढाणा दि. २२ नोव्हेंबर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण...

--

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई

By Xtralarge News

- November 3, 2022

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई…. मुंबई, दि. 3 नोव्हेंबर : धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गेली दोन वर्षे दिलेल्या लढ्याला यश...

--

ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत

By Xtralarge News

- November 2, 2022

ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत… मुंबई, दि. 2 नोव्हेंबर : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर...

-

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे झालेली नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी द्या

By Xtralarge News

- October 24, 2022

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे झालेली नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी द्या ! मुंबई, दि. 24 ऑक्टोबर : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व त्‍याअनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्‍यात आलेल्‍या निवेदनांच्‍या अनुषंगाने तसेच येणारा...

--

‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ चे काय झाले ?

By Xtralarge News

- September 20, 2022

‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ चे काय झाले ? यवतमाळ, दि. २० सप्टेंबर – राज्यात शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत ही विघातक परिस्थिती आहे. राज्याला शेतकरी...

--

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीच मदत नाही

By Xtralarge News

- September 19, 2022

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीच मदत नाही यवतमाळ, दि. 19 सप्टेंबर: – अतिवृष्टी व वर्धा नदीच्या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे जमीन खरडून गेल्याने बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीच...

-

एकाही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये !

By Xtralarge News

- September 18, 2022

एकाही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये ! नाशिक, दि.१८ सप्टेंबर :- नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव, खेडलेझुंगे सह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा...

--

गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 98 कोटी रुपये

By Xtralarge News

- September 14, 2022

गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 98 कोटी रुपये…. मुंबई, दि.14 सप्टेंबर : राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे  शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

--

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३५०० कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द

By Xtralarge News

- September 10, 2022

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३५०० कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द.. मुंबई, दि. १० सप्टेंबर; जून, जुलै, ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान...