Main Story

Editor’s Picks

Trending Story

‘लोकल’वरून केंद्र सरकार राजकारण करत आहे?

मुंबई, दि. 19 ऑक्टोबर: मुंबईतील लोकल सेवेबाबत केंद्र सरकार राजकारण करत आहे.महिलांसाठी लोकल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असताना ती...

अशी झाली आहे फडणवीसांची अवस्था ! 

मुंबई दि. १९ ऑक्टोबर: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही त्यामुळे...

….. कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही!

तुळजापूर, दि. १९ ऑक्टोबर : संकटाचं स्वरूप लक्षात घेता स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यावर आर्थिक संकटही...

तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलो आहोत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा. सोलापूर, दि. १९ ऑक्टोबर : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी...

सरकारचा बचाव करणे हेच पवारांचे काम!

बारामती, दि. १९ ऑक्टोबर: अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री,...

हा कोणता राजधर्म आहे ?

नवी दिल्ली, दि. 18 ऑक्टोबर: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या...

राज्य शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी!

लातूर, दि. १८ ऑक्टोबर : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खा. शरद पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा...

वर्दीतील स्त्रीशक्ती:पोलीस शिपाई रजनी जबारे!

मुंबई, दि.१८ ऑक्टोबर : कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा...

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का?

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर: मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून...

…. तोपर्यंत मास्क हीच लस !

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर: कोरोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी मास्क, अंतर...