राजकीय

राजकोट घटनेबद्दल फडणवीस केव्हा माफी मागणार ?

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरुंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या...

महिला नेतृत्वाला वाव देण्यासाठी काँग्रेसचे ‘शक्ती अभियान’

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर...

लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ हवी!

सावंतवाडी, दि.५ ऑक्टोबर; राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे....

देशाच्या संविधानात छ. शिवाजी महाराजांचे विचार: 

कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर; छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार विचारांचे पालन करावे...

आरक्षणाची ५० % मर्यादा हटवणार !

कोल्हापूर, दि. 5 ऑक्टोबर : दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी...

काँग्रेसचे महिलांसाठी ‘शक्ती अभियान’.

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर; राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...

निवडणुकी पूर्वी महाराष्ट्रात NRC लागू करा..

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर - देशात जवळपास १० करोड हून अधिक रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर असून यातील १ कोटी घुसखोर...

सरकारच्या योजनांचा उत्सव महिलांनी अनुभवला.

पुणे, दि. २ ऑक्टोंबर : शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सध्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. पुणे...

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गांधी विचार अवलंबावा

मुंबई, दि. २ ऑक्टोबर ; धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा....

सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा.

मुंबई, दि. २ ऑक्टोबर - राज्यात भाजपच्या काही नेत्यांकडून सातत्याने सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये केली जात असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त...