राजकीय

अवकाळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या.

अवकाळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या. मुंबई, दि. २७ फेब्रुवारी: विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली....

फसवणूक नको आरक्षण द्या’ !

फसवणूक नको आरक्षण द्या' ! मुंबई, दि. २६ फेब्रुवारी: राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी...

खेळाडू घडवणा-या धारावी क्रीडा संकुलात दारुचा अड्डा?

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील युवा खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी, त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या...

जरांगे पाटलांशी झालेली ‘ती’ चर्चा जाहीर करा..

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी; मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले...

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार..

मुंबई दि. २५ फेब्रुवारी:- सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या...

मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण?

नागपूर, दि. २५ फेब्रुवारी: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे....

शरद पवारांना आता शिवाजी महाराज आठवले!

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी; महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकले आहेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवार यांना...

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार: 

पुणे, दि. २५ फेब्रुवारी; नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे....

रेल्वेच्या जमिनीवर धारावीकरांचे पुनर्वसन नको.

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी; धारावीतील मोदानी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे. धारावीकरांना मुळ जागेवरुन हुसकावण्याचे भाजपा सरकारचे...

मुंबईतील लोकसभेच्या ६ ही जागा जिंकू!

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी: लोकसभा निवडणुकीला ५० दिवसही शिल्लक राहिले नाहीत. भाजपा सरकार मध्ये लोकशाही व संविधान कुठे दिसत नाहीत....