ताज्या बातम्या

हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव!

मुंबई, दि. 14 ऑक्टोबर: ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ तर लागणारच आहे...

राज्यपाल कोश्यारींना बडतर्फ करा !

  सोलापूर, दि. 14 ऑक्टोबर: संविधानातील 'धर्मनिरपेक्षता' या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे....

‘जलयुक्त’च्या घोटाळेबाजांना शिक्षा करा!

दोषींवर कठोर कारवाई करा व ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपाकडून वसूल करा. मुंबई, दि. १४ ऑक्टोबर: फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार...

‘ही’ तर राज्यातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी!

मुंबई, 14 आक्टोबर : संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना...

ऊर्जा खात्याला कोण बदनाम करतेय?

मुंबई, दि. 14 आक्टोबर : मुंबईसह एमएमआरमध्ये खंडित झालेला वीज पुरवठा हा घातपाताचा प्रकार असून ऊर्जा खात्याला काही लोक बदनाम...

…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही!

मुंबई, दि.14 ऑक्टोबर: राज्यातील मंदिरं उघडण्याविषयी राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा वाद ताजा असतानाच या वादात माजी...

बँकांनी सक्तीने कर्जवसुली करू नये!

  सोलापूर, दि.14 ऑक्टोबर : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या...

नागपूरच्या अनुसंधान केंद्राचा विस्तार!

मुंबई, दि. 14 ऑक्टोबर  : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या अनुसंधान केंद्राचा विस्तार देशातील अग्रगण्य वैद्यकीय रुग्णालयाच्या...

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ लोकचळवळ व्हावी!

मुंबई, दि. 14  ऑक्टोबर : ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका...

साधेपणा जपत विखेंनी अडचणींवर मात करण्याचा खंबीरपणा दाखवला.

अहमदनगर, दि. 13 ऑक्टोबर: स्वत:तील साधेपणा जपत परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ती बदलवण्याचा खंबीरपणा बाळासाहेब विखे-पाटील यांनी दाखविला. पद्मश्री...