महाराष्ट्र

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले PSI.

मुंबई, दि. २० ऑक्टोबर  : राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक...

सरकारकडून मंदिर उघडण्याच्या मागणीचा अनादर!

शिर्डी, दि.२० ऑक्टोबर: महाविकास आघाडी सरकारने मंदीर उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला असून, याबाबतचा निर्णय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे.मंदीर बंद...

महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्या!

भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा. मुंबई, दि. २० ऑक्टोबर २०२०: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट...

तुळजाभवानीची रथालंकार पूजा!

तुळजापूर, दि. २० ऑक्टोबर: शारदीय नवरात्रोत्सवातील चौथ्या माळेनिमित्त मंगळवारी तुळजाभवानीला रथालंकार पूजा मांडण्यात आली. पहाटे तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाले. त्यानंतर...

….. कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही!

तुळजापूर, दि. १९ ऑक्टोबर : संकटाचं स्वरूप लक्षात घेता स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यावर आर्थिक संकटही...

तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलो आहोत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा. सोलापूर, दि. १९ ऑक्टोबर : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी...

सरकारचा बचाव करणे हेच पवारांचे काम!

बारामती, दि. १९ ऑक्टोबर: अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री,...

राज्य शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी!

लातूर, दि. १८ ऑक्टोबर : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खा. शरद पवार यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा...

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू.

शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा.. नांदेड, दि 18 ऑक्टोबर: तिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

बोरखेडा हत्याकांड खटला फास्टट्रॅक कोर्टात!

जळगाव, दि.१७ ऑक्टोबर: बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई...