अशोकराव चव्हाण-काँग्रेस-बाळासाहेब थोरात-भाजपा-मोदी सरकार-वर्धा-शेतकरी कायदे-सत्याग्रह-सेवाग्राम
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद!
- October 31, 2020
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत राहू !: बाळासाहेब थोरात मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी कायद्या विरोधातील लढा तीव्र करत...
शेतकरी कायद्याविरोधात ३१ ला काँग्रेसचा सत्याग्रह !
- October 29, 2020
मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केले आहे. या...
हा कोणता राजधर्म आहे ?
- October 18, 2020
नवी दिल्ली, दि. 18 ऑक्टोबर: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या काळात देशभरात दलितांवरचे अत्याचार वाढले...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय-शेतकरी वार्ता
कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!
- October 6, 2020
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-शेतकरी वार्ता
आता शेतकरी चिंतामुक्त होणार !
- October 5, 2020
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेस, अकाली दलासह अनेक राजकीय पक्षांचाही या कृषी कायद्याला तीव्र विरोध...