कृषी पंप-गोसीखुर्द-देवेंद्र फडणवीस-मुख्यमंत्री-वर्धा-विदर्भ-वीज-वैनगंगा-शेतकरी-शेती
२०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज.
- April 14, 2025
२०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज. वर्धा, दि. १४ एप्रिल: डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन...
नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचाराचे सरदार.
- September 20, 2024
मुंबई, दि. २० सप्टेंबर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मुद्दे नसल्यानेच धर्माच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न:
- April 19, 2024
मुंबई, दि. १९ एप्रिल: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
काँग्रेसची राज्यव्यापी जनसंवाद यात्रा सुरु…
- September 3, 2023
काँग्रेसची राज्यव्यापी जनसंवाद यात्रा सुरु… मुंबई दि, ३ सप्टेंबर : केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील येड्यांचे (EDA) सरकार जनतेचे लूट करत आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी,...
गांधी जयंतीपासून ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियान !
- September 19, 2022
गांधी जयंतीपासून ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियान ! मुंबई, दि. 19 सप्टेंबर : जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका..
- July 29, 2022
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.. वर्धा, दि. २९ जुलै :– आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला आहे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
माजी राज्यमंत्री अशोक शिंदे काँग्रेसमध्ये
- August 3, 2021
माजी राज्यमंत्री अशोक शिंदे काँग्रेसमध्ये मुंबई, दि. ३ ऑगस्ट माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी टिळक भवन येथे...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद!
- October 31, 2020
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत राहू !: बाळासाहेब थोरात मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी कायद्या विरोधातील लढा तीव्र करत...
शेतकरी कायद्याविरोधात ३१ ला काँग्रेसचा सत्याग्रह !
- October 29, 2020
मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केले आहे. या...
गांधीजींची विचारसरणी जगभर पोहोचवण्याची गरज
- October 10, 2020
वर्धा, दि 10 ऑक्टोबर : महात्मा गांधींचे विचार 21 व्या शतकातही प्रासंगिक आहेत. गांधीजींच्या विचारातील साधेपणा, मानवता आणि अहिंसा संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज...