काँग्रेस-कृषी कायदे-खते-महाअधिवेशन-रायपूर-शेतकरी-शेतकरी आत्महत्या-शेती-हमीभाव
ताज्या बातम्या-देश विदेश-महाराष्ट्र-राजकीय
देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले !
- February 26, 2023
देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले ! रायपूर, दि. २६ फेब्रुवारी : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले...
ताज्या बातम्या-देश विदेश-शेतकरी वार्ता
शेतकरी आंदोलन अखेर ३७८ दिवसांनी संपले !
- December 9, 2021
शेतकरी आंदोलन अखेर ३७८ दिवसांनी संपले ! नवी दिल्ली, दि. ९ डिसेंबर: केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन अखेर मागे...
ताज्या बातम्या-देश विदेश-राजकीय
पंतप्रधान कितीवेळा माफी मागणार ?
- December 7, 2021
पंतप्रधान कितीवेळा माफी मागणार ? नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर: शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित करुन मोदी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
… ‘तोपर्यंत’ शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही !
- November 24, 2021
… ‘तोपर्यंत’ शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही ! मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली...
काँग्रेसचा ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर धडाक्यात साजरा
- November 21, 2021
काँग्रेसचा ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर धडाक्यात साजरा पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला!: नसीम खान. मुंबई, दि. २१ नोव्हेंबर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कृषी...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली !
- November 20, 2021
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली ! मुंबई, दि. 20 नोव्हेंबर: केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्या नंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत....
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही !
- November 20, 2021
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही ! मुंबई दि.२० नोव्हेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी...
कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने !
- November 19, 2021
कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने ! मुंबई, १९ नोव्हेंबर: शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ताज्या बातम्या-मुंबई-शेतकरी वार्ता
बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले
- November 19, 2021
बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले.. मुंबई, दि. १९ नोव्हेंबर : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व...
ताज्या बातम्या-देश विदेश-शेतकरी वार्ता
शेतकरी रेट्यापुढे ‘सरकार’ झुकले, कृषी कायदे मागे !
- November 19, 2021
शेतकरी रेट्यापुढे ‘सरकार’ झुकले, कृषी कायदे मागे ! नवी दिल्ली, दि. १९ नोव्हेंबर: केंद्रातील भारतीय जनता पक्षाला शेतकरी आंदोलनासमोर अखेर झुकते घ्यावे लागले आहे. पंतप्रधान...