--------

---

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले !

By Xtralarge News

- February 26, 2023

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले ! रायपूर, दि. २६ फेब्रुवारी : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले...

--

शेतकरी आंदोलन अखेर ३७८ दिवसांनी संपले !

By Xtralarge News

- December 9, 2021

शेतकरी आंदोलन अखेर ३७८ दिवसांनी संपले ! नवी दिल्ली, दि. ९ डिसेंबर: केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन अखेर मागे...

--

पंतप्रधान कितीवेळा माफी मागणार ?

By Xtralarge News

- December 7, 2021

पंतप्रधान कितीवेळा माफी मागणार ? नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर: शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित करुन मोदी...

--

… ‘तोपर्यंत’ शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही !

By Xtralarge News

- November 24, 2021

… ‘तोपर्यंत’ शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही ! मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली...

-

काँग्रेसचा ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर धडाक्यात साजरा

By Xtralarge News

- November 21, 2021

काँग्रेसचा ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर धडाक्यात साजरा पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला!: नसीम खान. मुंबई, दि. २१ नोव्हेंबर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कृषी...

--

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली !

By Xtralarge News

- November 20, 2021

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली ! मुंबई, दि. 20 नोव्हेंबर: केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्या नंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत....

---

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही !

By Xtralarge News

- November 20, 2021

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही ! मुंबई दि.२० नोव्हेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी...

-

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने !

By Xtralarge News

- November 19, 2021

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने ! मुंबई, १९ नोव्हेंबर: शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी...

--

बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले

By Xtralarge News

- November 19, 2021

बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावे लागले.. मुंबई, दि. १९ नोव्हेंबर : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व...

--

शेतकरी रेट्यापुढे ‘सरकार’ झुकले, कृषी कायदे मागे !

By Xtralarge News

- November 19, 2021

शेतकरी रेट्यापुढे ‘सरकार’ झुकले, कृषी कायदे मागे ! नवी दिल्ली, दि. १९ नोव्हेंबर: केंद्रातील भारतीय जनता पक्षाला शेतकरी आंदोलनासमोर अखेर झुकते घ्यावे लागले आहे. पंतप्रधान...