-----

--

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या..

By Xtralarge News

- December 6, 2023

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या.. नवी दिल्ली दि. ६ डिसेंबर: महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत...

---

अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे दुर्दैव..

By Xtralarge News

- November 23, 2023

अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे दुर्दैव.. मुंबई, दि. २३ नोव्हेंबर; राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला...

---

मोदीजी, कृषी मंत्रीपदाच्या काळात मी काय केले ते पहा…

By Xtralarge News

- October 28, 2023

मोदीजी, कृषी मंत्रीपदाच्या काळात मी काय केले ते पहा… मुंबई, दि.२८ ऑक्टोंबर; मी देशाचा कृषीमंत्री असताना देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस...

---

फडणवीसांच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

By Xtralarge News

- March 9, 2023

फडणवीसांच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? मुंबई, दि. ९ मार्च: शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात...

--

शेतकऱ्यांचे भूविकास बँकेचे 964 कोटींचे कर्जमाफ.

By Xtralarge News

- October 21, 2022

शेतकऱ्यांचे भूविकास बँकेचे 964 कोटींचे कर्जमाफ…. मुंबई, दि. 21 ऑक्टोबर : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी  964 कोटी 15 लाख रुपयांची...

--

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न !

By Xtralarge News

- October 20, 2022

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न ! मुंबई, दि. 20 ऑक्टोबर : सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि...

--

एकाचवेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा…

By Xtralarge News

- October 20, 2022

एकाचवेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा… मुंबई, दि. २० ऑक्टोबर : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत...

-

… म्हणून या सरकारला वठणीवर आणायला हवे !

By Xtralarge News

- August 29, 2022

… म्हणून या सरकारला वठणीवर आणायला हवे ! हिंगणघाट दि. २९ ऑगस्ट – महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करून...