अंतिम परीक्षा-अंतिम वर्ष-उदय सामंत-जळगाव-महाराष्ट्र-विद्यापीठ-विद्यार्थी
एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये..
- September 18, 2020
जळगाव दि. 18 सप्टेंबर: अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षांपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याप्रमाणे विद्यापीठाने परिक्षांचे नियोजन करावे असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
पदवी प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख नसणार.
- September 17, 2020
मुंबई, दि.१७ सप्टेंबर : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
हे तर ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्यासारखे !
- September 5, 2020
कुलगुरूंना विश्वासात न घेताच घरून परीक्षा घेण्याचा निर्णय. मुंबई,5 सप्टें 2020: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे...
महाड दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणारा नावेद..
- September 1, 2020
मुंबई, दि.१ सप्टेंबर : महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
विदर्भ पूर: JEE NEET विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
- September 1, 2020
मुंबई, दि. १ सप्टेंबर : दिनांक १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
‘त्या’ परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात!
- August 31, 2020
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा; ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार मुंबई, दि. ३१ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती!
- August 29, 2020
अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न. मुंबई, दि. २९ ऑगस्ट : विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई-राजकीय
…मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा!
- August 28, 2020
मुंबई, 28 ऑगस्ट 2020: पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच हे सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात परीक्षा रद्द करण्याचा चुकीचा निर्णय...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
उस्मानाबादसाठी स्वतंत्र विद्यापीठ !
- August 20, 2020
मुंबई, दि. 20 ऑगस्ट.. विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल....