------

--

शेतकरी आत्महत्येचे पाप सरकारचे..

By Xtralarge News

- December 13, 2025

शेतकरी आत्महत्येचे पाप सरकारचे . नागपूर, दि.१३ डिसेंबर: राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली....

--

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT चौकशी करा.

By Xtralarge News

- October 29, 2025

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT चौकशी करा. बीड, दि. २९ ऑक्टोबर. डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे...

--

महाराष्ट्र २० टक्के कमिशनचे राज्य !

By Xtralarge News

- July 18, 2025

महाराष्ट्र २० टक्के कमिशनचे राज्य ! मुंबई, दि. १८ जुलै; – पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत...

---

महायुती सरकारच्या काळात 2866 शेतकरी आत्महत्या

By Xtralarge News

- July 6, 2025

महायुती सरकारच्या काळात 2866 शेतकरी आत्महत्या.. मुंबई, दि. ६ जुलै २५ – रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत...

-

मुलांच्या आत्महत्या रोखा….

By Xtralarge News

- December 14, 2023

मुलांच्या आत्महत्या रोखा…. नागपूर, दि. १४ डिसेंबर :- नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना...

--

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना किटचे वाटप.

By Xtralarge News

- November 14, 2023

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना किटचे वाटप. मुंबई दि. १४ नोव्हेंबर – राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा भार हलका झाला...

--

शिंदे सरकारच्या माथी शेतकरी आत्महत्येचा ‘कलंक’…

By Xtralarge News

- September 10, 2023

शिंदे सरकारच्या माथी शेतकरी आत्महत्येचा ‘कलंक’… मुंबई , दि. १० सप्टेंबर :- राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला...

---

शेतकरी आत्महत्यांचे संकट उग्र होण्याची भीती..

By Xtralarge News

- August 31, 2023

शेतकरी आत्महत्यांचे संकट उग्र होण्याची भीती.. मुंबई, दि. ३१ ऑगस्ट :- राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी...

-

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य.

By Xtralarge News

- November 24, 2022

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य. मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प...

--

वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे.

By Xtralarge News

- November 12, 2022

वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे. उस्मानाबाद, दि.12 :- शरीरामधील असणाऱ्या सर्व अवगुणांवर वार करणारा आणि अजेय राहणारा पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाने...