अजित पवार-अतिवृष्टी-उपमुख्यमंत्री-नुकसान-पंचनामे-पीक-महाराष्ट्र-शेतकरी-शेती
नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करा!
- October 15, 2020
पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश.. मुंबई, दि. १५ ऑक्टोबर :- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय-शेतकरी वार्ता
ठाकरे सरकारकडून शेतकरी वा-यावर !
- October 3, 2020
जालनामधील अतिवृष्टी झालेल्या भागांना दिली भेट. जालना दि. ३ ऑक्टोबर: मराठवाड्यातील अतिृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी आजही शासनाकडून मदतीची वाट बघत...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या!
- October 2, 2020
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर. औरंगाबाद, दि. २ ऑक्टोबर: राज्यामधील विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागतोय. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड...
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-शेतकरी वार्ता
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला साकडे घालू!
- September 27, 2020
नांदेड, दि. २७ सप्टेंबर: मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे....
गावाकडची खबर-ताज्या बातम्या-महाराष्ट्र-सोलापूर
पालकमंत्री पंढरपूरच्या नुकसानग्रस्त भागात!
- September 24, 2020
पंढरपूर, दि. 24 सप्टेंबर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
अतिवृष्टी: महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत करा!
- August 10, 2020
पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा. मुंबई, दिनांक १०: ऑगस्ट महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-मुंबई
मुंबई, कोकणात अतिवृष्टी, CM नी प्रशासनाला ‘हे’ आदेश!
- August 6, 2020
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांच्या संपर्कात कोकण, कोल्हापूर भागाचाही घेतला आढावा, नागरिकांना...
मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत,मुंबई ठाण्यात रेड अलर्ट!
- August 4, 2020
मुंबई, दि. 4 ऑगस्ट मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल व रस्ते वाहतूकही कोलमडली असून पुढील 48 तासात...