------

---

… म्हणून ही ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली!

By Xtralarge News

- March 13, 2024

धुळे, दि. १३ मार्च : भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला...

---

RSS च्या कट्टरपंथी लोकांकडून व्देष पसरवण्याचे काम : 

By Xtralarge News

- March 13, 2024

मालेगाव, दि. १३ मार्च: भाजपा व आरएसएसचे लोक भावा-भावामध्ये भांडणे लावत आहेत, एका भाषेला दुसऱ्या भाषेविरोधात लढवत लावत आहेत, एका राज्याला दुसऱ्या राज्याविरुद्ध लढवत आहेत....

---

मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची.

By Xtralarge News

- March 12, 2024

नंदूरबार, दि. १२ मार्च : निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असते पण भारतीय जनता पक्ष दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरे...

--

महाराष्ट्रात ‘खोके-बोके’यांचे भ्रष्ट सरकार..

By Xtralarge News

- March 12, 2024

नंदुरबार, दि. १२ मार्च : भाजपा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच सत्तेत सहभागी करुन घेते, जलसंपदा विभागात घोटाळा झाला असे आरोप केले व त्यानांच सत्तेत...

---

जल, जंगल, जमीन चा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार..

By Xtralarge News

- March 12, 2024

नंदुरबार, दि. १२ मार्च : आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत, या देशातील जल, जंगल व जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष...

--

महिला काँग्रेसचे ‘नारी न्याय, हैं तयार हम’!

By Xtralarge News

- February 7, 2024

मुंबई, दि. ७ फेब्रुवारी. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची यात्रा सुरु असून या न्याय यात्रेत महिला सक्षमिकरणाच्या मुद्द्यावरही भर देण्यात...

---

नितीशकुमार देशातील सर्वात मोठे ‘पलटुराम’..

By Xtralarge News

- January 29, 2024

लातूर, दि. २९ जानेवारी: इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज...

--

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी पटोले, थोरात व चव्हाणांवर.

By Xtralarge News

- January 27, 2024

  धुळे, दि. २७ जानेवारी; लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. जागा...

--

धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा.

By Xtralarge News

- January 26, 2024

मुंबई, दि. २६ जानेवारी; देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते...

-

जनतेच्या विकासाचा जाहिरनामा राहुल गांधींना देणार.

By Xtralarge News

- January 21, 2024

जनतेच्या विकासाचा जाहिरनामा राहुल गांधींना देणार. मुंबई, दि. २१ जानेवारी: देशात मागील १० वर्षापासून अत्याचारी, जुलमी, हुकूमशाही पद्धतीने काम केले जात आहे. भाजपाचे सरकार हे...