-------

---

आता तरी सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.

By Xtralarge News

- May 25, 2024

मुंबई, दि. २५ मे : राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आता सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करत विधानसभा...

---

आचारसंहितेचे बहाणे करु नका, तातडीने उपाययोजना करा:

By Xtralarge News

- May 24, 2024

मुंबई, दि. २४ मे: राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ...

-

चारा छावण्या सुरु करा व पाण्याचे टँकर पुरवा.

By Xtralarge News

- May 22, 2024

मुंबई, दि. २२ मे: संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत...

----

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्याला धडा शिकवा.

By Xtralarge News

- April 30, 2024

मुंबई, दि. ३० एप्रिल; दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले असा...

--

बळीराजा उपाशी, घोटाळेबाज तुपाशी..

By Xtralarge News

- March 3, 2024

मुंबई दि. ३ मार्च : महाराष्ट्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद केली नाही. धान, कापूस, सोयाबिन उत्पादक शेतकरी...

-

दुष्काळग्रस्त भागातील महसुली करवसुली थांबवा..

By Xtralarge News

- January 15, 2024

मुंबई, दि. १५ जानेवारी: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय...

-

पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेकडून २३०० कोटींचे कर्ज..

By Xtralarge News

- January 9, 2024

पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेकडून २३०० कोटींचे कर्ज.. मुंबई, दि. ९ जानेवारी : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे,...

---

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत!

By Xtralarge News

- December 18, 2023

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत! नागपूर, दि. १८ डिसेंबर ;- नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची मात्र महायुती सरकारने तीन...

--

भाजपा सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले…

By Xtralarge News

- December 14, 2023

भाजपा सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले… नागपूर दि. १४ डिसेंबर ; भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले,...

--

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या..

By Xtralarge News

- December 11, 2023

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.. नागपूर, दि. ११ डिसेंबर : राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष...