Main Story

Editor’s Picks

Trending Story

… ही तर उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही!

भाजप सरकारच्या दंडेलशाहीविरोधात मुंबईसह राज्यभर आंदोलन. मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस...

उत्तर प्रदेशात जंगलराज !

मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२०: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे...

राहुल गांधींना धक्काबुक्की; सुप्रियाताईंनी केला निषेध..

मुंबई दि. १ ऑक्टोबर: कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक...

राहुल गांधींना धक्काबुक्की, NCP कडून निषेध!

रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली. मुंबई दि. १ ऑक्टोबर: महात्मा गांधींचे नाव...

साहित्य व कला विश्व समृद्ध करणारे गदिमा!

दि. १ ऑक्टोबर 2020: महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त. मुंबई, दि. १ :- आधुनिक वाल्मिकी, महाकवी अशा अनेक विशेषणांनी...

केंद्राच्या कृषि कायद्याचे काय होणार?

मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय. विविध शेतकरी संघटनांशी देखील चर्चा करणार. मुंबई, दि. 1 ऑक्टोबर : केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या...

‘अंगणवाडी ताई’म्हणजे ‘कोविड योद्धा’च!

मुंबई, दि. 1 ऑक्टोबर : राज्यभरात ‘अंगणवाडी ताईं’नी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या ‘कोविड योद्धा’ आहेत, त्यांना योग्य सन्मान, प्रोत्साहन मिळेल, असे उपक्रम विभागाकडून राबविले जातील, अशा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज म्हणाल्या. ॲड. ठाकूर यांची युनिसेफच्या श्रीमती राजलक्ष्मी नायर व श्रीमती अल्पा व्होरा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षण, पोषण आहार यासाठी महत्त्वाची भूमिका...

राजभवनवर कोविड योद्ध्यांचा सन्मान…

मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय.. मुंबई दि. 1 ऑक्टोबर  : शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन),...

हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सूरू.

मुंबई दि, 30 सप्टेंबर: राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी दि आली आहे. परंतु काही...

विदर्भातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी मंजूर!

मुंबई, दि. ३० सप्टेंबर  :  नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ ऑगस्ट  तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या...