Main Story

Editor’s Picks

Trending Story

‘महाराष्ट्राची संत परंपरा’ चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात.

‘महाराष्ट्राची संत परंपरा’ चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात. राजपथावर ‘महाराष्ट्राच्या संत परंपरेचा' चित्ररथ दिसणार.. नवी दिल्ली, 20 जानेवारी : प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक...

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्ग !

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्ग ! प्राथमिक अहवाल 15 दिवसात सादर करा. मुंबई, दि. 20 जानेवारी : कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात...

विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार!

महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार ! विधानसभा अध्यक्ष आणि पर्यटनमंत्री यांचा महत्त्वपूर्ण निर्णय.. मुंबई, दि. 20 जानेवारी : राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी...

राज्यात मंगळवारी 14883 जणांना कोरोना लस!

राज्यात सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण. मुंबई, दि. 19 जानेवारी : राज्यात मंगळवारी 274 केंद्रांवर आरोग्य...

शिवसेना प्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २३ तारखेला अनावरण!

शिवसेना प्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २३ तारखेला  अनावरण ! मुंबई, दि. १९ जानेवारी: हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य-दिव्य पूर्णाकृती पुतळा...

मुलींना हॉस्टेलकरीता १० हजार रुपयांपर्यंत अनुदान!

मुलींना हॉस्टेलकरीता १० हजार रुपयांपर्यंत अनुदान! मुंबई, दि. १९ जानेवारी : जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद...

मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण जूनपर्यंत करा.

मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण जूनपर्यंत करा. पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...

थकीत विजबिल भरा अन्यथा कनेक्शन कट!

थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार.. मुंबई,दि. 19 जानेवारी  : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा...

राष्ट्रवादीने सर्वात जास्त ३२७६ ग्रामपंचायती जिंकल्या!

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या - जयंत पाटील भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही... मुंबई...

अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा!

अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा!: सचिन सावंत. गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली मागणी. मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात....