Main Story

Editor’s Picks

Trending Story

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे महसूल मंत्र्यांकडून अभिनंदन!

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे महसूल मंत्र्यांकडून अभिनंदन. मुंबई, दि. 3 फेब्रुवारी : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नवनियुक्त...

केंद्राच्या ‘त्या’ प्रस्तावामुळं गरीब,मध्यमवर्गीयांना वीज वापर ही चैनीची वस्तू ठरेल!

केंद्राच्या 'त्या' प्रस्तावामुळं गरीब,मध्यमवर्गीयांना वीज वापर ही चैनीची वस्तू ठरेल-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.. मुंबई, दि. 3 फेब्रुवारी: वीज वितरण क्षेत्रात...

मुंबईसह राज्यात महिलांसाठी अद्ययावत फिरता दवाखाना!

मुंबईसह राज्यात लवकरच महिलांसाठी अद्ययावत फिरता दवाखाना! मुंबई दि. ३ फेब्रुवारी: नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील...

महाराष्ट्रात मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार?

महाराष्ट्रातील मतदारांना मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार ? विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची कायदा निर्मितीची सूचना मुंबई दि. 3 फेब्रुवारी :...

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? 

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का?  नवाब मलिक दिल्ली बॉर्डरवर केंद्र सरकारच्या बंदोबस्तावर नवाब मलिक यांनी साधला निशाणा. मुंबई दि....

शेतक-यांचे ऐकण्यासाठी मोदींकडे वेळ नाही!

शेतक-यांचे ऐकण्यासाठी मोदींकडे वेळ नाही! नागपूर दि. २ फेब्रुवारी : शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचे संरक्षण हवंय. शेतीचा व्यवसाय कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात...

महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा.

स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासन करणार १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य. गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही मिळणार २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य. मुख्यमंत्री...

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्या

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्या - कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश.. मुंबई, दि. २...

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील कोळी बांधव व मत्सव्यावसायीकांवर अन्याय!

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील कोळी बांधव व मत्सव्यावसायीकांवर अन्याय!: सचिन सावंत भाजपा व मोदी सरकारचा महाराष्ट्रावरचा आकस पुन्हा उघड. मुंबई, दि....

काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर!

काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर... कृषी कायदे रद्द केले तर : मुंबई दि. २ फेब्रुवारी : शेतकरी महिनोंमहिने...