‘पोस्ट स्टडी वर्क व्हिजा’साठी राज्य सरकारची नाहरकत!

‘पोस्ट स्टडी वर्क व्हिजा’साठी राज्य सरकारची नाहरकत! मुंबई दि १७ डिसेंबर : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अंशतः सुधारणा केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षांपर्यंत तिथे राहून नोकरीचा अनुभव घेता येणार आहे. परदेश शिष्यवृत्ती योजना २००३ मध्ये सुरू झाली. … Read more

प्रदेश काँग्रेस मुख्यालयात ५० वा ‘विजय दिवस’ साजरा!

प्रदेश काँग्रेस मुख्यालयात ५० वा ‘विजय दिवस’ साजरा! मुंबई, दि. १७ डिसेंबर: स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कणखर व दूरदृष्टी नेत्वृत्वाखाली भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला अद्दल घडवत जगाच्या नकाशावर बांग्लादेशची निर्मिती केली. पाकिस्तानविरोधातील १९७१ च्या युद्धात अवघ्या १३ दिवसात भारतीय जवानांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. तो १६ डिसेंबरचा दिवस ऐतिहासिक दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा … Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाचा श्वास मोकळा झाला !

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाचा श्वास मोकळा झाला ! मुंबई, 16 डिसेंबर : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा जणू श्वास आहे. या शर्यती थांबल्यामुळे तो श्वासच कोंडला होता. सुप्रीम कोर्टाने शर्यतींना परवानगी दिल्यामुळे तो जणू मोकळा झाला आहे, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, … Read more

‘त्या’ १२ नावांवर निर्णय न घेणे कशामध्ये बसतं ?

‘त्या’ १२ नावांवर निर्णय न घेणे कशामध्ये बसतं ? मुंबई दि. १६ डिसेंबर : १७० आमदारांचा पाठिंबा असणार्‍या सरकारने राज्यपालांकडे विधानपरिषदेवर १२ नावे पाठवली आहे त्यांच्याबद्दल निर्णय झाला नाही हे कशामध्ये बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? असे अनेक सवाल करतानाच नावे फायनल करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे परंतु लोकशाही पध्दतीने नावे आल्यानंतर … Read more

करण जोहरच्या ‘त्‍या’ पार्टीमध्‍ये एक मंत्री होते का?

करण जोहरच्या ‘त्‍या’ पार्टीमध्‍ये एक मंत्री होते का? मुंबई, दि. 16 डिसेंबर: निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीत असलेल्या तिघांना कोरोना झाला अशा बातम्या वाचल्यानंतर माहिती मिळाली की, सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाला. याबाबत महापालिकेला पत्र लिहून प्रश्‍न विचारले असता संभ्रम निर्माण करणारी उत्तरं मिळाली. ज्‍या पध्‍दतीने संभ्रमाचे … Read more

विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार !

विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार ! मुंबई, दि. 16 डिसेंबर : विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल. एखाद्या सचिन वाझे सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? अशा शब्दात भाजपा नेते आमदार … Read more

बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा. मुंबई, दि. 16 डिसेंबर : राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित … Read more

सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक

सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक: मुंबई, दि. 16 डिसेंबर: जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता 23 डिसेंबर पासून सर्व सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापना प्रमुखांवर निश्चित करण्यात यावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी … Read more

ओबीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट !

ओबीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट ! मुंबई, दि. 16 डिसेंबर : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारमधील तीनही पक्षांची इच्छाशक्तीच नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची चपराक खाल्ल्यानंतरही पुन्हा कोलांटउड्या मारत जबाबदारी ढकलण्याचे खेळ सरकारने सुरू केले आहेत, असा आरोप भाजपाचे प्रदेश … Read more

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार !

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार ! नवी दिल्ली, दि. १६ डिसेंबर: महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार आहे. सर्जा राजाची जोडी सुस्साट सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई हायकोर्टाने यापूर्वी बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बैलगाडी मालकांना मोठा दिलासा … Read more