Year: 2020

लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल …

पाटणा, दि. ३० सप्टेंबर: बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे....

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग!

मुंबई दि. ३० सप्टेंबर: रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम तसेच भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व...

‘बाबरी’चा निकाल धक्कादायक व अनाकलनीय!

मुंबई दि. ३० सप्टेंबर २०२०: बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील...

उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा !

मुंबई दि. ३० सप्टेंबर: उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज...

हाथरसच्या निमित्ताने:समाज व माध्यमे दांभिक आहेत!

मुंबई, दि. 30 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या बलात्काराची घटना नेमकी तुम्हाला कधी कळली. हा प्रश्न उपस्थित करायचे कारण आपणाला...

योगी सरकारचे हे कृत्य अमानवी व न शोभणारे!

मुंबई दि. ३० सप्टेंबर: घरातील लोकांच्या गैरहजेरीत भारताच्या पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे योगी सरकारचे अमानवी...

हाथरस प्रकरणातील नराधमांना जबर शिक्षा व्हावी!

मुंबई, दि. २९ सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना...

जाणुन घेऊया! हवामानावर आधारीत कृषी सल्ला.

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर: अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान आदी संकटांमुळे पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. हवामान बदलामुळे शेती...

शेतक-यांसाठी जिल्हा स्तरावर कृषी न्यायालये!

जिल्हास्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांची बैठक. तातडीने प्रारुप...

कोरोना संकटकाळात ५३ हजार रोजगार!

मुंबई, दि. २९ सप्टेंबर: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या...