काळे कायदे रद्द करण्यास मोदी सरकारला भाग पाडू!
मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोडीत...
मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोडीत...
सोलापूर, दि. १५ ऑक्टोबर: राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सोलापूर, पुणे, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्याना मोठा फटका बसलेला आहे....
शेती, पिके, मालमत्ता नुकसानीचे पंचनामे गतीने करा. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्करालाही हाय अलर्ट. मुंबई, दि. १५...
तामिळनाडूच्या राज्यपालांना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पत्र. मुंबई, दि. 15 ऑक्टोबर : ग्रामपंचायतीच्या बैठकीला अनुसूचित जातीच्या महिला सरपंच या...
पाटणा, दि.१५ ऑक्टोबर: पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन उठविताना केंद्राने काही...
हैदराबाद, १५ ऑक्टोबर: परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात धुमाकुळ घालणाऱ्या या पावसाचा जोरदार तडाखा तेलंगण व...
पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश.. मुंबई, दि. १५ ऑक्टोबर :- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री...
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीकडून खुली चौकशी करण्याचा निर्णय महाविकास...
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर: ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ तर लागणारच आहे...
सोलापूर, दि. 14 ऑक्टोबर: संविधानातील 'धर्मनिरपेक्षता' या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे....