राजकीय

नवनीत राणांवरील बच्चू कडुंचा राग महायुतीवर !

मुंबई, दि. २६ मे : बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधाने करत असतात. त्यांचे राजकारणच सनसनाटी निर्माण करणे, प्रवाहाविरुद्ध बोलणे...

संजय राऊतांनी ‘रोखठोक’मधून आकलेचे तारे तोडले..

मुंबई, दि. २६ मे : शिवसेनेचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडत...

आता ‘एकच लक्ष विधानसभा क्षेत्र’!

आता 'एकच लक्ष विधानसभा क्षेत्र'! मुंबई दि. २६ मे - राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन 'एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र' हे सुत्र...

पुणे आपघातातील आरोपीला कोण वाचवतय?

मुंबई दि. २५ मे: पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला...

आता तरी सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.

मुंबई, दि. २५ मे : राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आता सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष...

देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र असुरक्षित.

मुंबई, दि. २५ मे : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे...

उद्धव ठाकरे व मविआचे मुंबईवरील प्रेम हे पूतना मावशीचे..

मुंबई, दि. २५ मे. मुंबईतील नालेसफाईचा मुद्दा सध्या चर्चेत असून भाजपाचे आशिष शेलार यांनी याच मुद्द्यांवरून ठाकरे व मविआवर तोफ...

आचारसंहितेचे बहाणे करु नका, तातडीने उपाययोजना करा:

मुंबई, दि. २४ मे: राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही,...

दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष.

मुंबई, दि. २४ मे : राज्यामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे १९ जिल्ह्यातील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा...

नालेसफाईचा BMC चा दावा धादांत खोटा..

मुंबई, दि. २४ मे ; मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी सत्ताधारी पक्ष आणि सरकार नियुक्त मुंबई महानगरपालिका प्रशासकानी करदात्यांचे २५० कोटींहून अधिक...