मुंबई

उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा !

मुंबई दि. ३० सप्टेंबर: उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज...

योगी सरकारचे हे कृत्य अमानवी व न शोभणारे!

मुंबई दि. ३० सप्टेंबर: घरातील लोकांच्या गैरहजेरीत भारताच्या पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे योगी सरकारचे अमानवी...

हाथरस प्रकरणातील नराधमांना जबर शिक्षा व्हावी!

मुंबई, दि. २९ सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना...

शेतक-यांसाठी जिल्हा स्तरावर कृषी न्यायालये!

जिल्हास्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांची बैठक. तातडीने प्रारुप...

कोरोना संकटकाळात ५३ हजार रोजगार!

मुंबई, दि. २९ सप्टेंबर: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या...

वनाधिकार अधिनियमात महत्वपूर्ण बदल.

अनुसूचित जमाती व वननिवासी लोकांना लगतच्या वनक्षेत्रात आवासासाठी जमीन उपलब्ध. मुंबई, दि, 29  सप्टेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार...

‘ही’मोहीम मुंबई उपनगर जिल्ह्यात गतिमान करा

मुंबई, दि. २९ सप्टेंबर: राज्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. सर्वांच्या सहभागातून...

सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून…

मुंबई, दि. २९ सप्टेंबर : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी दि. १ ऑक्टोबर...

एम्सच्या अहवालाने भाजपाचे तोंड काळे!

महाराष्ट्राच्या बदनामीमागील षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण याची आता सीबीआयने चौकशी करावी! मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२०: सुशांतसिंगच्या शरिरात विषाचा अंश नाही...

सुशांतसिंगच्या शरीरात विष नाहीच !

मुंबई, दि. २९ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली यावर तीन महिन्यापासून सुरु असलेल्या चर्चेला...