महाराष्ट्र

जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा.. 

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी; राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत आहेत. राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला...

अवकाळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या.

अवकाळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या. मुंबई, दि. २७ फेब्रुवारी: विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली....

फसवणूक नको आरक्षण द्या’ !

फसवणूक नको आरक्षण द्या' ! मुंबई, दि. २६ फेब्रुवारी: राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी...

जरांगे पाटलांशी झालेली ‘ती’ चर्चा जाहीर करा..

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी; मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले...

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार..

मुंबई दि. २५ फेब्रुवारी:- सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या...

मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण?

नागपूर, दि. २५ फेब्रुवारी: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे....

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे..

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी- आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यावर शिक्षकांनी घातलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या...

शरद पवारांना आता शिवाजी महाराज आठवले!

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी; महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकले आहेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवार यांना...

प्रतापगड संवर्धनाची जबाबदारी उदयनराजेंकडे..

प्रतापगड संवर्धनाची जबाबदारी उदयनराजेंकडे.. सातारा, दि. २५ फेब्रुवारी :- प्रतापगड संवर्धनाची जबाबदारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना देण्याचा शासन विचार...

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार: 

पुणे, दि. २५ फेब्रुवारी; नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे....