महाराष्ट्र

भारताच्या लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष.

अहमदनगर दि. ९ मे : देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील...

४ जून इंडीया आघाडीची ‘एक्स्पायरी डेट’ ठरणार.

अहिल्यानगर, दि. ८ मे: शेतकरी, सामान्य जनता समस्यांमध्ये होरपळत असताना काँग्रेस मात्र देशाला लुबाडतच होती. 4 जूननंतर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा...

भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्लॅन.

मुंबई, दि ८ मे : भाजपला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या...

छत्रपतींच्या भूमीतून शिवाजीरावांना निवडून द्या. 

शिरूर, दि. ८ मे :- नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीतून शिवाजीराव...

संभाजी नगरात गुलाल उधळा…

संभाजी नगर, दि ८ मे : ज्या क्रूरकर्मा औरंगजेब याने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. त्याच्या कबरीवर फुले उधळण्यास...

भाजपाची ४०० पार सोडा, ‘२०० पार’ ची मारामारी.

मुंबई दि. ७ मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात २००...

पराभवामुळे मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान: 

मुंबई, दि. ६ मे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही...

वडेट्टीवारांचा प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्या.

मुंबई, दि. ६ मे : मुंबईतील २६/११ च्या पाक पुरस्कृत दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून...

या निवडणुकीत मशालीची चिलीम होणार..

जयसिंगपूर, दि. ६ मे ; आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे...

बारामतीच्या निवडणुकीची अमेरिकेलाही चिंता..

बारामती दि. ६ मे : ही निवडणूक देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे....