ताज्या बातम्या,महाराष्ट्र
वीजबिल वसुलीला हिंसक विरोध करणा-यांवर कठोर कारवाई.
March 28, 2021
वीज बिल वसुलीला हिंसक विरोध करणा-यांवर कठोर कारवाई. मुंबई , 28 मार्च: प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी !
March 28, 2021
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी ! मुंबई, दि. 28 मार्च : पाच पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
महाराष्ट्राला कोरोना लस पुरवण्यात मोदी सरकारची टाळाटाळ !
March 27, 2021
महाराष्ट्राला कोरोना लस पुरवण्यात मोदी सरकारची मुद्दाम टाळाटाळ ! मुंबई, दि. २७ मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोना...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
नाही तर नाईलाजाने पुणे जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ !
March 27, 2021
नाही तर नाईलाजाने पुणे जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ ! पुणे, दि. 27 मार्च : पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या...
कोरोना अपडेट-ताज्या बातम्या-महाराष्ट्र
रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी !
March 26, 2021
रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी ! धोका टळला नाही उलट अधिक वाढला…. मुंबई, दि. २६ मार्च : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारने काय केले ते सांगा!
March 26, 2021
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काय केले ते सांगा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा अशोक चव्हाण यांना टोला. मुंबई, २६ मार्च : केंद्र सरकारने स्वतःच...
ताज्या बातम्या-महाराष्ट्र-राजकीय
मुख्य सचिवांच्या अहवालाने फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड:
March 26, 2021
मुख्य सचिवांच्या अहवालाने फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड: मुंबई, दि. 26 मार्च: राज्यातील पोलीस बदल्यांसाठी मोठे रॅकेट चालते असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला...
आरक्षणाच्या ५० % मर्यादेवर केंद्र सरकार गप्प का ?
March 26, 2021
आरक्षणाच्या ५० % मर्यादेवर केंद्र सरकार गप्प का ? मुंबई, दि. २६ मार्च : १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे आरक्षण देण्याचे राज्यांचे अधिकार बाधित होत नाहीत,...
माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक !
March 26, 2021
माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक ! पत्रकार मधू कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ पुस्तकाचे प्रकाशन. मुंबई, दि. 26 मार्च : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला पुढे नेतांना...
‘ते’ फोन टॅपिंग रश्मी शुक्लांना भोवणार !
March 26, 2021
रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार ! ‘त्या’ अहवालासोबत पेन ड्राईव्ह नव्हता.. मुंबई, दि. 26 मार्च: राज्यातील राजकारण ढवळून काढणारा फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी...