राजकीय

केंद्रात व राज्यात सरकार असतानाही आरक्षण का दिले नाही ?

मुंबई, दि. १० जुलै ; राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे...

स्मार्ट मीटर व अन्यायकारक वीज दरवाढ रद्द करा..

मुंबई, दि. १० जुलै : महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दर वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही...

महायुती सरकारचे कृषीधोरण शेतकरीविरोधी..

मुंबई, दि. १० जुलै; दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त...

आरक्षण प्रश्न सोडवता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा.

मुंबई, दि. १० जुलै :- मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही....

दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार..

मुंबई, दि. १० जुलै :- राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन...

मुंबईत आदिवासींच्या जमिनी हडप करणारे रॅकेट..

मुंबई, दि.९ जुलै : मुंबईत आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचे बिल्डर लोकांचे रॅकेट आहे. अधिकारी आणि भुमाफियांच्या संगणमताने आदिवासींच्या जमिनी हडप...

आरक्षण प्रश्नी सभागृहात भूमिका स्पष्ट करा.

मुंबई, ९ जुलै : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट...

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये OBC, आदिवासींचा वाटा किती ?

मुंबई, दि. ९ जुलै : भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची १५०० पदे रिक्त आहेत, सरकार मेगा भरतीच्या घोषणा करते पण पद भरती...

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले.

  मुंबई, दि. ८ जुलै : मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक...

मंत्र्याच्या सगेसोय-याचा 8.5 कोटींचा डांबर घोटाळा.

मुंबई, दि. ७ जुलै :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागणी वरील चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील...