राजकीय

५५० एकर धारावीसाठी अदानीला १५०० एकर जमीन का ?

मुंबई, दि. २६ ऑगस्ट : भाजपा सरकारची सर्व यंत्रणा लाडक्या उद्योगपतीसाठी काम करत आहे. धारावीची जमीन अदानीला देऊन बीकेसी पार्ट...

ॲड. सदावर्ते व फडणवीसांचे नेक्सस आहे?

इस्लामपूर, दि. २४ ऑगस्ट :- बदलापूर येथे घडलेल्या घृणास्पद घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....

मुख्यमंत्री शिंदे जबाबदारी घेणार की नाही? 

मुंबई, दि. २४ ऑगस्ट : मुंबईसह महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित होता पण मागील दोन अडीच वर्षात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ...

बदलापूर प्रकरणाचे विरोधी पक्षांकडून राजकारण.

महाड, दि. २४ ऑगस्ट - एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्याचे घाणेरडे राजकारण सुरू असून हे निंदनीय आहे. त्याचा आम्ही...

बदलापूर प्रकरणी मविआचे राज्यभर मूक आंदोलन.

मुंबई, दि. २४ ऑगस्ट; बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती...

लोकसभा निकालाने ५६ इंचाची छाती २६ इंच झाली.

नाशिक , दि. २४ ऑगस्ट; जनता काँग्रेस व पुरोगामी विचाराच्या मागे आहे. धर्माचे नाव घेऊन कोणी राजकारण करणार असेल, राज्य...

बदलापुर आंदोलकांचे गुन्हे रद्द करा.

मुंबई दि .२४ ऑगस्ट : बदलापूर मधील लहान मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या...

महायुती सरकारला बदलापूर घटनेचे गांभिर्य नाही.

नाशिक, दि. २३ ऑगस्ट ; बदलापूरच्या जनतेच्या मनात चिड निर्माण झाल्याने उद्रेक झाला व त्यातून आंदोलन झाले पण निर्ढावलेल्या महायुती...

अदानी घोटाळ्याच्या JPC चौकशीला मोदी का घाबरतात? 

मुंबई, दि. २२ ऑगस्ट ; पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे खास उद्योगपती मित्र अदानी यांच्या भ्रष्ट युतीमुळे देशाला मोठे आर्थिक...

बदलापूर प्रकरणी एसआयटी चौकशी म्हणजे फार्स !

मुंबई,दि. २२ ऑगस्ट :- महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु...