महाराष्ट्र

विदर्भातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी मंजूर!

मुंबई, दि. ३० सप्टेंबर  :  नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ ऑगस्ट  तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या...

बाबरी प्रकरणी सर्वजण निर्दोष मुक्त !

मुंबई,दि. 30 सप्टेंबर: बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्याचा लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. ही मशीद पूर्वनियोजितरीत्या...

हाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी!

हाथरस घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचा संवेदना कँडल मार्च. मुंबई, दि. ३० सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर अनन्वित...

अयोध्या निकालावर भाजपाची प्रतिक्रिया..

मुंबई, 30 सप्टेंबर 2020: अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष...

लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल …

पाटणा, दि. ३० सप्टेंबर: बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे....

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग!

मुंबई दि. ३० सप्टेंबर: रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम तसेच भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व...

‘बाबरी’चा निकाल धक्कादायक व अनाकलनीय!

मुंबई दि. ३० सप्टेंबर २०२०: बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील...

उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा !

मुंबई दि. ३० सप्टेंबर: उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज...

हाथरसच्या निमित्ताने:समाज व माध्यमे दांभिक आहेत!

मुंबई, दि. 30 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या बलात्काराची घटना नेमकी तुम्हाला कधी कळली. हा प्रश्न उपस्थित करायचे कारण आपणाला...

योगी सरकारचे हे कृत्य अमानवी व न शोभणारे!

मुंबई दि. ३० सप्टेंबर: घरातील लोकांच्या गैरहजेरीत भारताच्या पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे योगी सरकारचे अमानवी...