महाराष्ट्र

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीचा रास्तारोको.

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे. कोल्हापूर, दि. ५ नोव्हेंबर: केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून तीव्र विरोध होत...

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही !: एच. के. पाटील आंदोलनाचा हा वणवा केंद्र सरकारला नेस्तनाबूत करेल!:...

शेतकरी प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर: अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या...

भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का?

मुंबई दि. ४ नोव्हेंबर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या...

बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे!

बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मांडल्या नाना पटोलेंसमोर व्यथा. मुंबई दि ४ नोव्हेंबर – पारंपारिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान,...

ठाकरे सरकारची हुकुमशाही प्रवृत्ती खपवून घेणार नाही.

ठाकरे सरकारची हुकुमशाही प्रवृत्ती खपवून घेणार नाही. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाचा अलिबाग येथे मोर्चा. मुंबई, दि. ४ नोव्हेंबर...

गावागावात शिवसेना झाली पाहिजे!

सातारा, दि. 2 नोव्हेंबर : शिवसेना हा पक्ष तळागाळातील माणसांसाठी काम करणारा जनसामान्यांचा पक्ष असून गावागावात शिवसेनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य...

शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा!

जळगाव, दि. 1 नोव्हेंबर: बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल आणि असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील...

वाहक गावडेंच्या मृत्यूस जबाबदार कोण?

मुंबई, दि. 1 नोव्हेंबर : मुंबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर...

शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद!

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत राहू !: बाळासाहेब थोरात मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२०: केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी...