महाराष्ट्र

ओबीसींच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरा..

मुंबई, दि. २९ जानेवारी; मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ओबीसी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे....

भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न..

लातूर, दि. २९ जानेवारी; महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडी मिळून लढणार आहे. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेत नाहीत, सर्व घटक...

नितीशकुमार देशातील सर्वात मोठे ‘पलटुराम’..

लातूर, दि. २९ जानेवारी: इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे...

दबावाला बळी न पडता सभागृह चालवावे..

मुंबई, दि. २८ जानेवारी : आपण जे संविधान तयार केले आहे त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे. एखाद्या विषयाचा निषेध नोंदविण्यासाठी...

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध.

ठाणे, दि. २८ जानेवारी - कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या "रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे,...

मराठा समाजाचा मागच्या दाराने OBC मध्ये समावेश! 

नाशिक, दि.२७ जानेवारी :- मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला...

सरकारने मराठा समाजाला फसवले की OBC ला?

  मुंबई, दि २७ जानेवारी: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे पण यातून अनेक प्रश्न...

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी पटोले, थोरात व चव्हाणांवर.

  धुळे, दि. २७ जानेवारी; लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणुका...

नथुरामचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही.

मुंबई, दि. २७ जानेवारी - महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले....

जरांगे पाटील लाखो समर्थकांसह मुंबईत! 

मुंबई, दि. २६ जानेवारी: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी...