जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा..
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी; राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत आहेत. राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला...
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी; राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत आहेत. राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला...
अवकाळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या. मुंबई, दि. २७ फेब्रुवारी: विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली....
फसवणूक नको आरक्षण द्या' ! मुंबई, दि. २६ फेब्रुवारी: राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी...
मुंबई, दि. २६ फेब्रुवारी; मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले...
मुंबई दि. २५ फेब्रुवारी:- सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या...
नागपूर, दि. २५ फेब्रुवारी: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे....
मुंबई, दि. २५ फेब्रुवारी- आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यावर शिक्षकांनी घातलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या...
मुंबई, दि. २५ फेब्रुवारी; महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकले आहेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवार यांना...
प्रतापगड संवर्धनाची जबाबदारी उदयनराजेंकडे.. सातारा, दि. २५ फेब्रुवारी :- प्रतापगड संवर्धनाची जबाबदारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना देण्याचा शासन विचार...
पुणे, दि. २५ फेब्रुवारी; नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे....